|
मुख्यपान
पुणे  - बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात आणि लगतच्या अंदमान समुद्रात पोचलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पुढच्या दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडे सरकण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचा हवामान खात्याचा अंदाज कायम आहे. रविवार (ता.
विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरला पारा 47 अंशांवर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुणे  - राज्यात विदर्भासह इतर विभागांत अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून उंचावल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.
पुणे  - शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमा कर्ज खात्याऐवजी बचत खात्यावर जमा करण्याच्या सूचना सोलापूर आणि अहमदनगर जिल्हा बॅंकांना देण्यात आल्या आहेत.
अमरसिंह देशमुख  - पशुसंवर्धन दिन, उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार वितरण सांगली  - ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला दुग्ध व्यवसाय दुष्काळातही पशुसंवर्धन विभागाच्या चांगल्या कामगिरीवर चांगलाच तग धरून आहे.
संभाव्य स्थिती जाहीर 1 जूनला केरळात पुणे (प्रतिनिधी) ः संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) यंदा दहा जूनपर्यंत मुंबईसह संपूर्ण मराठवाडा व्यापणार आहे.
उसाचं ऐश्वर्यसंपन्न आगार अशी ओळख असलेल्या पैठण तालुक्यातील गावं कधी नव्हे एवढी दुष्काळानं होरपळून निघाली आहेत. गावशिवारात तासन् तास चालणारा मोटारपंप आता पूर्णपणे बंद पडला आहे.
पिंपरीत यंदा मुक्काम नाही पुणे, इंदापुरात दोन दिवसांचा मुक्काम देहूरोड, जि. पुणे ः संत श्री तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 29 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
उष्माघाताचा वेलवर्गीय पिकांना फटका 80 टक्के बागांना बहरच नाही निर्यातबंदीमुळे बाजारातही नुकसान केवडा, भुरी, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला नाशिक : राज्यातील कारल्याची शेती दुष्काळ आणि निर्यातबंदीच्या कचाट्यात सापडली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट कायम पुणे (प्रतिनिधी) ः येत्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे.
अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना पुणे जिल्हा आढावा बैठक पुणे (प्रतिनिधी) ः यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये म्हणून काटेकोर नियोजन करावे.
|